Skip to main content

AI assistant

Sign in to chat with this filing

The assistant answers questions, extracts KPIs, and summarises risk factors directly from the filing text.

Bliss GVS Pharma Limited AGM Information 2021

Aug 23, 2021

61284_rns_2021-08-23_3d4e4feb-da1c-40a0-9eb1-074621733b6c.pdf

AGM Information

Open in viewer

Opens in your device viewer

BLISS GVS PHARMA LTD. a.s.s

August 23, 2021

To To
The Manager, Listing Department The General Manager, Listing Department
National Stock Exchange of India BSE Limited
Plot no. C/ 1 G Block, Phiroze Jeejeebhoy Towers,
Bandra-Kurla Complex, Bandra (East), Dalal Street,
Mumbai- 400 051 Mumbai-400
001
Symbol: BLISSGVS Scrip Code: 506197

Dear Sir/ Madam,

Subject: Newspaper Advertisement

Pursuant to Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of advertisement of public notice issued in respect of information regarding 36th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Tuesday, September 21, 2021 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC')/Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") along with the Circular issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") dated May 12, 2020 and January 15, 2021 published in Free Press Journal and Navshakti- Mumbai newspapers on August 22, 2020.

This is for your information and record.

Thanking you.

Factory: Regd. Office : 102, Hyde Park, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072, INDIA. TEL.: (+91) (22) 42160000/ 28505387 • FAX.: (+91) (22) 28563930, Email: [email protected] •Website: www.blissgvs.com • CIN - L24230MH1984PLC034771 Plot No. 10 & 11 Survey No. 38/1, Dewan Udyog Nagar, Aliyali Village, Tai. & Dist. Palghar - 401 404. Tel. (+91) (02525) 252713 • Fax: (+91) (02525) 255257. ·Email: [email protected]

FEDERAL BANK , I 1 • I', • ', "

-

ll=m::&B

AGENCIES / Lucknow

When a woman gets encouragement and opportunity, she does not feel shy, and once she becomes a part of a task, she gives her best, Union Finance Minister Nirmala Sitharaman said on Saturday during the launch of the third phase of 'Mission Shakti' here.

"And, this is the speciality of women," she said at the Indira Gandhi Pratishthan in Lucknow after the launch of the campaign.

Uttar Pradesh Governor Anandiben Patel and Chief Minister Yogi Adityanath were also present on the occasion. The Union minister said the Centre was promoternment is taking all those

programmes with the same vigour. UP government's 'Mission Shakti' campaign focuses on ensuring safety and dignity of women and girls.

Speaking on the occasion, the Union finance minister said, "When I was the defence minister, a small beginning was made to admit girls in the UP Sainik School in Lucknow. This opened up the possibility of getting admission to the National Defence Academy, and subsequently becoming a directly commissioned officer in the Army, Navy, Air Force or the Coast Guard."

K w N a Amrit Mahotsav.' It is aimed at sensitising leaders at grassroot level EW DELHI: ebinar here on Monday on 'Zero hunger by 2030' as part of 'Azadi Panchayati Raj Ministry is organising a one-day national

R R

on India's position in fighting hunger, said Union Minister Giriraj. aj Ministers of the states will attend the webinar. presentatives of the World Food Programme, UNDP and Panchayati —Our Bureau

NATION MUMBAI | SUNDAY | AUGUST 22, 2021 7 National webinar on 'Zero hunger by 2030!'

VASHI BRANCH 51, Apsara Apartments, Sector 17, Vashi, Navi Mumbai-400703 Phone : 022-27891726/ 27897071, Fax : 022- 27891727 Email : [email protected] GOLD LOAN - SALE NOTICE Notice is hereby given for the information of all concerned and public in general that Gold Ornaments pledged with Mumbai/Vashi Branch of THE FEDERAL BANK LTD., in the under mentioned Gold Loan Account which was/were overdue for redemption and which has/have not been redeemed so far in spite of repeated notices, will be sold by

private sale if it is not closed on or before 29.08.2021.

For The Federal Bank Ltd.

Ajoy S

DVP & Branch Head

Date : 21.08.2021 Br. Mumbai/Vashi

S. No.

Account No. Account Name Gross Wigh

(in Grme)

1 13696100065267 SADIQUALI BACHUBHAI SHAIKH

89.1

2 13696100069715 EUNIS RAVI RATHOD 22.55

AGENCIES / Srinagar

People's Conference on Saturday said the silence of opposition parties on Article 370 -- abrogated by the Centre -- is tantamount to an endorsement of the revocation of Jammu and

Kashmir special status. The party's statement came a day after a virtual meeting of the leaders of 19 opposition parties demanded the release of all

political prisoners in Jammu and Kashmir, restoration of its full statehood including J-K cadre of central services and the conduct of free and fair assembly elections at the earliest.

"The meeting of 19 opposition parties by selectively parroting the demand for statehood and criminal silence on Articles 370 and 35A has endorsed the revocation of the special status

•Jh.~~I II!) Bank of Baroda Lokpal received 30 complaints against Sr Central govt

of J-K," J-K People's Conference (JKPC) spokesperson Adnan Ashraf Mir said.

"In a statement issued after the meeting, there was no mention of repealing the decisions taken by the BJP government on Au-

ing women-led development, and the Uttar Pradesh gov-State launches 3rd phase of 'Mission Shakti'

gust 5, 2019," he added. Mir said the opposition has "buried" the demand of the people of J-K of bringing back Articles 370 and 35A and the domicile

rights of the erstwhile state.

"Two senior leaders (NC president) Farooq Abdullah and (PDP president) Mehbooba Mufti attended the meeting. They failed to convince the opposition parties to put restoration of Articles 370, 35A and domicile rights on their agenda. Why did these sen-

ior leaders attend the meeting when they could not persuade the opposi-

tion parties about the demands put forward in the

Gupkar Declaration?" he asked. The Centre had abrogat-

gust 5, 2019. The JKPC spokesperson said "constructive ambiguity" was a better option than "criminal unambiguity" expressed through silence of the 19 opposition parties.

PC flays silence of Opposition on Article 370

RASHMI SHARMA / Lucknow

With the One District One Product (ODOP) scheme in its bag, Uttar Pradesh would be the major beneficiary of the new fund that is launched by Small Industries Bank of India (SIDBI) and India EXIM Bank.

While launching Ubharte Sitare Fund (USF) in Lucknow on Saturday, Union finance minister Nirmala Sitharaman said that there are large number of MSMEs in UP compared to other states and such initiatives can turn around the export oriented units. She said that maximum number of MSMEs in UP can avail facilities provided under this new fund. The finance minister

said that USF would extend help to MSMEs in terms of equity, debt and technology in order to make them champions in the field of export. She said that identifying

such units and sectors was an uphill task for this fund. However, in UP, this was made easy due to the ODOP scheme. The finance minister said that this fund would help ODOP in developing clusters in the districts. She called upon the UP government along with SIDBI & EXIM Bank to make people aware about the benefits of USF in districts.

Speaking on the occasion SIDBI's Chairman & Man-

aging Director, Siva Subramanian Ramann, said UP has been very important for the financial institutions. He said that SIDBI has so far benefited 1.7 lakh people in UP and its focus is on providing financial assistance to the MSEMs.

During the event, Deputy Managing Director, India Exim Bank, Harsha Bangari, highlighted the Bank's efforts, amidst the Covid pandemic, in developing and strengthening partnerships with leading academia, chambers of commerce, industry bodies, amongst others while operationalising the USP.

UP to be Ubharte Sitarewith new Fund launch

Finance Minister Nirmala Sitharaman along with other dignitaries launch the Ubharte Sitaare Fund, in Lucknow on Saturday.

officials from Apr-Jul

AGENCIES / New Delhi

ed the J-K's special status under Article 370 on Auation to provide a single

Anti-corruption ombudsman Lokpal received 30 complaints against senior central government officials between April and July this year, according to the latest

official data. Of the total complaints made in this fiscal, 18 were received in July and 12 in April and June.

Out of the 30 complaints, 18 were against group A or B officials and 12 against "chairperson/member/officer/employee in any body/ board/corporation/authority/company/society/trust/a utonomous body" wholly or partially financed by the central government or controlled by it, according to the Lokpal data.

The data showed that 11 complaints were closed after preliminary examination, preliminary enquiry was ordered in seven complaints, status report was sought in one complaint and comments were sought in another. The Lokpal has sought additional information from the complainants in three complaints, it stated. A preliminary enquiry report from the Central Bureau of Investigation (CBI) is pending in three complaints, the data for 2021-22 (updated at the end of July) showed.

Reconsider call for strike on Aug 23: Govt to gold council

AGENCIES / New Delhi

Asserting that the mandatory hallmarking of gold jewellery in 50 days of its first phase of implementation has been a "grand success", the government on Saturday urged jewellery body GJC to reconsider its decision to go on strike on August 23.

The All India Gem and Jewellery Domestic Council (GJC) has called a nationwide 'token strike' on August 23, against the government's arbitrary implementation of mandatory hallmarking of gold jewellery with HUID (hallmark unique identification number).

Mandatory gold hallmarking has come into force from June 16 in a phased manner. The government has identified 256 districts from 28 states and union territories for the phase-1 implementation. Gold hallmarking, a purity certification of the precious metal, was voluntary in nature prior to June 16.

"I heard that some associations have given a call for strike. Strike for what? ... The government is listening to every issue raised by stakeholders," Bureau of Indian Standards (BIS) Director General Pramod Kumar Tiwari said.

Train
No.
Originating
Station
Destination
Station
Frequency Notified
upto
Extention
from
09017 Bandra (T) Haridwar Jn Weekly 25.08.2021 01.09.2021
09018 Haridwar Jn Bandra (T) Weekly 26.08.2021 02.09.2021
09271 Bandra (T) Patna Jn Weekly 30.08.2021 06.09.2021
09272 Patna Jn Bandra (T) Weekly 01.09.2021 08.09.2021
02913 Bandra (T) Saharsa Jn Weekly 29.08.2021 05.09.2021
02914 Saharsa Jn Bandra (T) Weekly 31.08.2021 07.09.2021
09313 Indore Jn Patna Jn Bi-Weekly 30.08.2021 01.09.2021
09314 Patna Jn Indore Jn Bi-Weekly 01.09.2021 03.09.2021
09321 Indore Jn Patna Jn Weekly 28.08.2021 04.09.2021
09322 Patna Jn Indore Jn Weekly 30.08.2021 06.09.2021
EXTENSION OF 6 TRIPS OF SUMMER SPECIAL TRAIN
Train
No.
Originating
Station
Destination
Station
Notified
upto
Dates of Extended Trips
05302 Bandra (T) Gorakhpur 21.08.2021 28.08.2021, 04.09.2021 &
11.09.2021
05301 Gorakhpur Bandra (T) 20.08.2021 27.08.2021.03.09.2021 &
10.09.2021
For detailed timings of the halts of special trains, please visit www.enquiry.indianrail.gov.in
Only passenger having confirmed tickets will be permitted to board these special trains.

Nine digital media organisations of the North-eastern region have come together to form a new associ-

AGENCIES / Guwahati voice their concerns. Guwahati-based East Mojo, G Plus, InsideNE, Northeast Now, Time8 and The News Mill; Shillong-

platform for the members to (TNT), Garo Hills-based Hub News and Gangtokbased The Sikkim Chronicle are the founding members of the association, NADCOM said in a state-

based The Northeast Today

ment.

9 NE digital media groups come together

Train
No.
Originating
Station
Destination
Station
Frequency Notified
upto
Extention
from
02929 Bandra (T) Jaisalmer Weekly 27.08.2021 03.09.2021
02930 Jaisalmer Bandra (T) Weekly 28.08.2021 04.09.2021
09027 Bandra (T) Jammu Tawi Weekly 28.08.2021 04.09.2021
09028 Jammu Tawi Bandra (T) Weekly 30.08.2021 06.09.2021
09057 Udhna Jn Manduadih Weekly 27.08.2021 03.09.2021
09058 Manduadih Udhna Jn Weekly 29.08.2021 05.09.2021
09424 Gandhidham Jn Tirunelveli Weekly 30.08.2021 06.09.2021
09423 Tirunelveli Gandhidham Jn Weekly 02.09.2021 09.09.2021
09451 Gandhidham Jn Bhagalpur Weekly 27.08.2021 03.09.2021
09452 Bhagalpur Gandhidham Jn Weekly 30.08.2021 06.09.2021
09205 Porbandar Howrah In Bi-Weekly 26.08.2021 01.09.2021
09206 Howrah Jn Porbandar Bi-Weekly 28.08.2021 03.09.2021
02905 Okha Howrah Jn Weekly 29.08.2021 05.09.2021
02906 Howrah Jn Okha Weekly 31.08.2021 07.09.2021
For detailed timings of the halts of special trains, please visit www.enquiry.indianrail.gov.in
Only passenger having confirmed tickets will be permitted to board these special trains.
Passengers are advised to adhere all norms, SOPs related to COVID-19 during
the boarding, travel and at destination.
Booking for extended trips of Train No. 02929, 09027, 09057, 09424, 09451, 09205 & 02905

Cong attacks

Centre for graft in MGNREGA AGENCIES / New Delhi

The Congress on Saturday alleged that Rs 935 crore had been misappropriated in MGNREGA schemes over the last four years and said the government must be held accountable for failing to check corruption.

The party also demanded that the government restore the four per cent quota for differently-abled persons in police forces.

Congress spokesperson Pawan Khera said a media report revealed that Rs 935 crore was misappropriated in schemes under the Mahatma Gandhi Employment Guarantee Act (MGNREGA) over the last four years.

१०९ दिवस लढा देऊन रुग्णाची कोरोनावर मात

चेन्नई– एका कोरोना रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ईसीएमओ प्रक्रीया आणि व्हेंटिलेटरवर १०९ दिवस ठेवण्यात आले. दरम्यान, या रुग्णाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. चेन्नईच्या रेला रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, या कोरोना बाधित रुग्णास फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, हा ५६ वर्षीय रुग्ण सुमारे १०९ दिवस रुग्णालयात राहिला. या दरम्यान, या रुग्णाला एक्स्टाकोर्पोरियल . मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन सपोर्टवर ठेवण्यात आले. या यंत्राद्वारे रुग्णाला शरीराबाहेरून रक्तात ऑक्सिजन दिला जातो

पान १ वरून

१५० भारतीयांची सुटका

अपहरण झाले नसल्याचे म्हटले आहे. या १५० जणांच्या पासपोर्ट व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना दुसऱ्या मार्गाने विमानतळावर सोडण्यात आल्याचे अहम्मदुल्लाह यांनी सांगितले. काबूल विमानतळाच्या हद्दीत शिरण्याचा प्रयत्न या नागरिकांकडून सुरू होता. त्याच वेळेस तालिबानींचा एक गट आला आणि त्या सर्वांना घेऊन गेला. व्हॅनच्या खिडकीतून उडी मारल्याने आपण बचावलो असल्याची माहिती एकाने स्थानिक माध्यमांना दिली. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारताने युद्धपातळीवर प्रयत्न चालविले असून त्यांना अफगाणिस्तानच्या विशेष कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. काबूलमधील भारतीय दूतावासाने अफगाणिस्तानातील भारतीयांना एप्रिलपासून पाचवेळा सुरक्षाविषयक सूचनांद्वारे तेथील धोकादायक स्थितीची तसेच अपहरण केले जाण्याची कल्पना दिली होती. अफगाणिस्तानातील व्यावसायिक हवाई सेवा बंद होण्यापूर्वी भारतीयांनी प्रवासाची व्यवस्था करावी, अशीही सूचना १० ऑगस्टला केली होती; पण त्यानंतरही काही भारतीयांनी अफगाणिस्तानात राहणे पसंत केले होते.

सहकार्यासाठी तालिबानची आंतरराष्ट्रीय समुदायाकडे याचना तालिबानने मान्यता मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाची याचना केली असून मान्यतेसाठी चीनला पुढे केले आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन म्हणाला, अफगाण जनतेच्या इच्छेचा आंतरराष्ट्रीय समुदायाने सन्मान केला पाहिजे आणि आमच्या गटाला अधिकतपणे मान्यता दिली पाहिजे. तालिबानचे सरकार महिलांच्या शिक्षण आणि नोकरीच्या हक्काचे संरक्षण करील. आंतरराष्टीय वित्त संस्थानी नव्या सरकारला निधी द्यावा. असेही तो म्हणाला.

तीन जिल्ह्यांवर अफगाण सैन्याचा पुन्हा ताबा

तालिबानने काबूलचा ताबा घेत अफगाणिस्तानमधील सरकार उलथवले असले तरी त्यांना अद्यापही विरोध होत आहे. काही ठिकाणी अफगाण सैन्याकडून तालिबानला प्रतिकार केला जात आहे. स्थानिक तालिबानविरोधी गट आणि अफगाण सैन्याने तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्ह्यांना मुक्त केले आहे. उत्तर अफगाणिस्तानमधील बागलान प्रांतातील पुल-ए-हेसर, देह-ए-सालाह आणि बानू हे जिल्हे आता तालिबान्यांच्या तावडीतून मुक्त झाले असल्याचे वृत्त आहे. यावेळी झालेल्या संघर्षात ४० तालिबानी दहशतवादी ठार झाले आहेत. तर, १५ जण जखमी झाले आहेत.

घनी यांच्या भावाची तालिबानशी हातमिळवणी

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या भावाने तालिबानशी हातमिळवणी केली आहे. हशमत गनी अहमदजई यांनी तालिबानला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. कुचिसच्या ग्रँड कौन्सिलचे प्रमुख हशमत गनी अहमदडई याने तालिबान नेते खलील-उर-रहमान आणि धार्मिक नेते मुफ्ती महमूद झाकीर यांच्या उपस्थितीत समर्थनाची घोषणा केली. हशमत गनी सोबत आल्याने तालिबानची ताकद आणखी वाढली आहे. हशमत गनी अफगाणिस्तानातील प्रभावशाली नेते आहेत.

आसाममध्ये तालिबानचे समर्थन करणाऱ्या १४ जणांना अटक तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून भारतातील अनेक लोकही तालिबानचे समर्थन करताना दिसत आहेत. यासंदर्भात यूपी, दिल्ली, आसामसह काही राज्यांतून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी आसाम पोलिसांनी कडक कारवाई केली असून १४ तालिबान समर्थकांना अटक केली आहे.सोशल मीडियावर अफगाणिस्तानमधील तालिबानच्या कब्जाचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आसाममध्ये १४ जणांना अटक केली आहे.

परमबीर सिंह यांच्याविरुद्ध पाचवा खंडणीचा गुन्हा दाखल

…तर पुन्हा लॉकडाऊन अटळ

दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संकट पूर्णपणे टळलेले नाही. या संकटावर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मात करायची आहे. मात्र, आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधीच येईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली

राज्यात ऑक्सिजनच्या साठ्यात अजून विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्णवाढ झाली आणि उपलब्ध असलेल्या साठ्यापर्यंत आपण पोहचलो व तितकी ऑक्सिजनची गरज भासू लागली तर कदाचित आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा थेट इशाराच उद्भव ठाकरे यांनी दिला व कोविड नियम पाळण्याचे आवाहन केले.

केवळ अर्थचक्र सुरळीतपणे सुरु राहावे म्हणून आपण काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत, हे विसरू नका. नागरिकांनी कोणत्याही चिथावणी आणि

आमिषास बळी पडून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका निर्माण करून घेऊ नये, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की. कोविड काळात राजकीय, सामाजिक, धार्मिक व इतर कार्यक्रम आयोजित करणे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने फार महागात पडू शकते.

मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या लाटेच्या शेवटी सणवार आले होते पण आता दुसरी लाट ओसरता ओसरता सण-उत्सवांची सुरुवात होते आहे. त्यात आपण गेल्या पंधरा दिवसांपासून निर्बंध शिथिल केले आहेत, पण ही मोकळीक आपले दैनंदिन पोटापाण्याचे व्यवस्था सुरु राहावेत, अर्थचक्र थांबू नये म्हणून आहे. आपल्याला संसर्ग आणि मृत्यू दर आणखी कमी करायचा आहे. त्यामुळे कोविड योद्धा होता आले नाही तरी निदान कोविडदूत बनून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणार नाही, याची खबरदारी घ्या.

आज लोकार्पण झालेले मुलांचे कोविड काळजी केंद्र हे आमदार संजय पोतनीस यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून ते महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

110 BT

ज्याअर्थी. नेम्नस्वाक्षरीकारांनी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन

रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान केलेल्य - अधिकाराचा वापर करुन सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात थकीत रु. ३,८५,९१,३०४.३०/ .
(रुपये तीन करोड पंच्याऐंशी लाख एक्याण्णव हजार तीनशे चार आणि पैसे तीस मात्र) मुख्य थकबाकी, त्रुटी .
(समाविष्ट उशीरा लावलेले प्रभार) आणि ३१ मे. २०२१ पर्यंतचे व्याज ही सचनेत नमट केलेली रक्कम चकर्त .
फरण्यासाठी कर्जदार–श्री. किरिट प्रभुदास फिफादारा यांना बोलाविण्यासाठी दिनांक ३ जून, २०२१ रोजीची मांगणी सूचना जारी केली होती.


वरील नमुद कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे, म्हणुन विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य .
जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या मिळकतीचा सांवेतिक कब्जा हा त्याला/ तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुअ सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रतान केलेल्या अधिकाराचा वापर करुन १७ ऑगस्ट. २०२१ रोजी घेतला .
विशेषत: वरील नमुद कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की त्यांनी सदरह मिळकतीसह देवघेवीचा व्यवहार करु नये आणि सदरहू मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा बिर्ला फायनान्स लिमिटेडच्या रु. ३.८५.९१.३०४.३०/- (रुपये तीन करोड पंच्याऐंशी लाख एक्याण्णव हजार तीनशे चार आणि .
पैसे तीस मात्र) सह त्यावरील व्याजाच्या अधीन राहील

.
कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे.

ויו שושים ווועוצי שידו
साकी विहार रोड, साकी नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई– ४०० ०७२ च्या हद्दीत मारवाह इस्टेट समाविष्ट जमीनीमध्ये
मारवाह इंडस्टीअल प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. नावे ज्ञात सदर इमारतीच्या पहिला मजल्यावर
इंडस्टीअल मिळकत आरसीसी फ्रेम रचना, मोजमापित अंदाजे ४७३५ चौ.फू. युनिट क्र. १०९, जिचे सदर
मजल्यावर एकुण युनिट १८ . सीमाबद्ध:
पर्वला: मारवाह रोड
पश्चिमेला: मिठी नदी
उत्तरेला: मेहरा सेंटर
दक्षिणेला: मारवाह कमर्शिअल इमारत
सही /
दिनांक : १७.०८.२०२१ प्राधिकृत अधिकारी
ठिकाण : मुंबई आदित्य बिर्ला लिमिटेड

९३५ कोटींचा गैरव्यवहार

२०२०-२१ मध्ये १ लाख ११ हजार ४०५ कोटी रुपयांवर पोहोचला. या अंकेक्षणातून समोर आलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक गैरव्यवहार ज्यात भ्रष्टाचार. अस्तित्वातच नसलेल्या व्यक्तींना पैसे देणे आणि अधिक किंमत देऊन विक्रेत्यांकडून माल खरेदी करणे या सगळ्याचा समावेश आहे.

काही राज्यांमध्ये तर या आर्थिक गैरव्यवहारांचा काही हिशेबच नाही. तामिळनाडू राज्यात सर्वाधिक रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. २४५ कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी १२,५२५ ग्रामपंचायतींच्या ऑडिटचे ३७,५२७ अहवाल सादर करण्यात आले आहेत. तर या रकमेपैकी केवळ ०.८५ टक्के म्हणणे २ कोटी रुपये परत मिळवण्यात आले आहेत. या प्रकरणात एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून दोघांना बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र, एकही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

तर आंध्र प्रदेशातील १२,९८२ ग्रामपंचायतींच्या ऑडिटचे ३१,७९५ अहवाल सादर करण्यात आले आहेत. २३९ कोटी ३१ लाखांच्या गैरव्यवहारांपैकी केवळ १.८८ टक्के म्हणजे ४.४८ कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात आले आहेत. या प्रकरणात १०,४५४ कर्मचाऱ्यांना इशारा देण्यात आला असून ५५१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर १८० कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतफ करण्यात आल आह कर्नाटकात १७३ कोटी, बिहारमध्ये १२.३४ कोटी तर पश्चिम बंगालमध्ये २.४५ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे.

म्हणूनही काम पाहतात. त्यांचा प्लॅस्टिकचे ग्रॅन्युअल्स आणि त्यापासून विविध वस्तू तयार करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे सर्व व्यवहार रोखीने चालत असल्याने त्याची माहिती काही गुन्हेगारांना मिळाली होती. तेव्हा त्यांना या गुंडांकडून खंडणीसाठी धमकी आली. या धमकीनंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. याच काळात त्यांची सचिन वाझेशी ओळख झाली. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात

त्यांना पोलीस विभागासाठी प्लॅस्टिक काठी बनविण्याचे कंत्राट मिळाले होते. त्यांनी मुंबई पोलिसांसह होमगार्ड, बीएमसी आणि दुसऱ्या राज्याच्या पोलिसांना प्लॅस्टिक काठ्यांची विक्री केली होती. २००९ साली त्यांच्या कामाची व्याप्ती वाढली आणि त्यांना बॉम्बशोधक व नाशक पथक, टोटेल कंटेनमेंट व्हेईकल, रोबोट अशा प्रकारच्या अत्यावश्यक वस्तुंचा महाराष्ट्र पोलीस दलास पुरवठा करण्याचे टेंडर मिळाले होते. त्यामुळे त्यांचे पोलीस दलातील अनेकांशी चांगले संबंध निर्माण झाले होते. मात्र, २०१२ रोजी त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत एक गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांनी पोलीस दलाची कामे घेणे बंद केले होते. पाच वर्षांनी त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका प्रकरणात अटक केली होती. त्याचा त्यांना नाहक त्रास झाला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांसह इतर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून दूरच राहणे पसंद केले होते.

जून २०२० रोजी सचिन वाझे हा सीआयुमध्ये रुजू झाला होता. यावेळी त्याने त्यांच्या हॉटेलच्या भागीदारीबाबत विचारणा करुन त्याच्यासाठी हॉटेल व्यावसायिकांकडून वसुली करण्याची ऑफर दिली. तसे केल्यास त्यांच्या हॉर्टेलवर आपण कारवाई करणार नाही. मात्र, पैशांचे कलेक्शन करण्यास मदत केली नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली होती. यावेळी भीतीपोटी

त्यांनी होकार देत नंतर हॉटेल बंद करुन टाकले होते. याचदरम्यान सचिन वाझे हा कांदिवली युनिटच्या कार्यालयात त्यांना बोलावून पैशांविषयी चर्चा करीत होता. यावेळी त्यांच्यासोबत सुनिल माने हेदेखील उपस्थित राहत होते. लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे परमबीर सिंह यांनी दिवसाला दोन कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मला दिले आहेत. त्यामुळे हॉटेल आणि बुकींची माहिती देऊन त्याला पैसे जमा करण्यास मदत करण्यास सांगितले. यावेळी त्यांना परमबीर सिंग यांना ७५ टक्के तर उर्वरित २५ टक्के आपण सर्वजण वाटून घेऊ, असेही सांगितले. अशा प्रकारे परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन सचिन वाझेसह इतर आरोपींनी त्यांच्याकडून बारा लाख रुपये खंडणी स्वरुपात घेतले तसेच तीन लाख रुपयांचे दोन महागडे फोनही घेतले होते. सुरुवातीला त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, नंतर कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंह, सचिन वाझे व इतरांविरुद्ध तक्रार केली.

पीएफ घोटाळ्यात सात जण निलंबित

एक आहे, मार्च २०२० ते जून २०२१ दरम्यान सगळ्या देशाचे लक्ष कोरोनाच्या साथीकडे आणि लॉकडाऊनवर होते, त्याच काळात या घोटाळ्याचा मास्टरमाईंड पीएफ येथील कांदिवली कार्यालयातील ३७ वर्षीय लिपिक चंदन कुमार सिन्हा याने ही अफरातफर केली. जुलै २०२१ च्या सुरुवातीला एका निनावी तक्रारीमुळे ही

फसवणूक उघडकीस आली. ८१७ स्थलांतरित कामगारांच्या बँक खात्याचा वापर करून पीएफच्या रकमेचा दावा करुन एकूण २१.५ कोटी रुपये त्यांच्या खात्यात वळवण्यात आले. या खात्यांमध्ये हस्तांतरित केलेल्या रकमेपैकी ९० टक्के रक्कम काढून घेण्यात आली असल्याचे तपासात स्पष्ट झाले.

पश्चिम रेल्वे पुढील सूचनेपर्यंत विविध ठिकाणी उत्सव विशेष गाड्यांच्या ७ जोड्यांच्या फेऱ्या वाढविणार

सुरूवातीचे अंतिम गाडी पर्यंत पासून वारंवारिता अधिसूचित क्र. स्टेशन स्टेशन विस्तार जैसलमेर ०२९२९ बांदे (ट) साप्ताहिक $29.06.2022$ $03.08.2028$ ०२९३० जैसलमेर वांद्रे (ट) साप्ताहिक $96.06.3098$ 08.09.2028 ०९०२७ जम्मू तवी साप्ताहिक १८.०८.२०२१ 08.09.2028 वांद्रे (ट) ०९०२८ वांद्रे (ट) साप्ताहिक 08.08.2028 जम्मू तवी $30.06.3028$ ०९०५७ मंडुआडिह साप्ताहिक २७.०८.२०२१ $03.08.2028$ उधना जं साप्ताहिक $08040$ मंडुआडिह उधना २९.०८.२०२१ 04.09.2028 साप्ताहिक ०९४२४ गांधीधाम जं तिरूनेलवेली $890,06.3028$ $05.09.7028$ $0,00,000$ ०९४२३ तिरूनेलवेली गांधीधाम जं साप्ताहिक 08.08.2028 ०९४५१ गांधीधाम जं. भागलपुर साप्ताहिक २७.०८.२०२१ $03.09.7028$ ०९४५२ गांधीधाम जं. साप्ताहिक $890,06.08$ $05.09.7028$ भागलपुर $08800$ पोरबंदर हावडा जं. द्वि-साप्ताहिक १६.०८.२०२१ 08.09.2028 ०९२०६ हावडा जं पोरबंदर द्वि-साप्ताहिक १८.०८.२०२१ $03.09.7028$ ०२९०५ ओखा साप्ताहिक हावडा जं २९.०८.२०२१ ०५.०९.२०२१ ०२९०६ ओखा साप्ताहिक $8905.30.88$ 06.09.2028 हावडा जं ट्रेनच्या थांब्यांसंबंधी तपशीलवार वेळांकरिता, प्रवाशांनी कृपया www.enquiry.indiarail.gov.in या वेबसाईटला भेट द्या ह्या विशेष गाड्यांमध्ये केवळ निश्चित तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच चढू दिले जाईल गाडीमध्ये चढताना, प्रवासात तसेच गंतव्यस्थानी कोव्हीड–१९ संबंधातील सर्व प्रमाणके, एसओपीज चे पालन

नामनिर्देशित पीआरएस काऊंटर्स आणि आयआरसीटीसी वेबसाईट वर गाडी क्र. ०२९२९, ०९०२७, ०९०५७, ०९४२४, ०९४५१, ०९२०५ आणि ०२९०५ च्या वाढविलेल्या फेऱ्यांचे बुकिंग २४.०८.२०२१ पासून सुरू होईल. वरील गाड्या संपूर्ण आरक्षित म्हणून चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे

करण्याचा सल्ला प्रवाशांना देण्यांत येतो

येथे सूचना देण्यात येत आहे की ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेडच्या (''कंपनी'') एजीएमसमोर मांडण्यात येणाऱ्या ठरावांवर मतदानाची पद्धती:-

ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड

CIN NO-L24230MH1984PLC034771

भाजप - काँग्रेसमध्ये जुंपली

ओढण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भाजपही आक्रमक झाला आहे.

जनआशिर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिवीगाळ - पटोले

रावसाहेब दानवेंनी राहल गांधीवर टीका केल्यानंतर काँग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारमधील राज्यातील मंत्री जनआशिर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिव्या देण्याचे काम करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करणे हाच भाजपचा एकमेव कार्यक्रम आहे. दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो. असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला दिले आहे.

राहुल गांधी यांना वळू

म्हटलं तर नाकाला का झोंबलं ? नाना पटोले स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एकेरी शब्दात टीका करतात. पंतप्रधान पदाचे भान त्यांना राहात नाही. त्यांची टीका आणि शब्द खरे पाहता अशोभनीय असतात. मग दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वळू म्हटले तर नाकाला का झोंबले? असे भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे नेहमीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राज्यातील भाजप नेत्यांवर एकेरी शब्दात आगपाखड करतात. अडाणी भाषेची त्यांची संस्कृती आहे. मग केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहल गांधींवर टीका केली तर काँग्रेसवाल्यांच्या नाकाला मिरच्या का झोंबल्या? असा सवाल राम कुलकर्णी यांनी केला.

भागधारकांची ३६ वी (छत्तीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, दिनांक २१ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता (भाप्रवे) कंपनी कायदा, २०१३ च्या सर्व लागू तरतुदी व त्याअंतर्गत बनविण्यात आलेले नियम आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (''सेबी'') (सूचीबद्धता बंधने व प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ सहवाचिता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे (''एमसीए'') निर्गमित करण्यात आलेली साधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०व ०२/२०२१ अनुक्रमे दिनांकित ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ०५ मे,२०२० व १३ जानेवारी, २०२१ (यापुढे सामुदायिकरित्या ''एमसीए परिपत्रके'' म्हणून संबोधित करण्यात येतील) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे निर्गमित दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजीच्या सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ नुसार सुधारणा करण्यात आलेले दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रक क्र सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी १ / सीआयआर / पी / २०२० / ७९ ( ' 'सेबी परिपत्रके") यांच्या अनुपालनार्थ व्हिसी/ ओएव्हीएम यांद्वारेकंपनीच्या एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या कामकाजाकरिता आयोजित करण्यात आली आहे.

एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०२०–२१चा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती:

उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुपालनार्थ, ३६ व्या एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०२०–२१चा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती अशा सर्वभागधारकांना पाठविण्यात येईल ज्यांचे इमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंट(स)कडे नोंदविलेले आहेत. ३६ व्याएजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०२०-२१चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट (www.blissgvs.com येथे) आणि कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहेत त्यास्टॉक एक्स्चेंज वेबसाईटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com येथे) व नॅशनलस्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com येथे) तसेच सेन्ट्रल डिपॉझिटरी सिक्यूरिटीज लिमिटेडच्या ("सीडीएसएल") वेबसाईटवरदेखील (www.cdsl india.com येथे) उपलब्ध असतील.

व्हिसी / ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभाग:–

भागधारकांना केवळ व्हिसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातूनच [जी सीडीएसएल यांच्यामार्फत पुरविली जाईल] उपस्थित राहता येईल आणि सहभागी होता येईल, एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंधीच्या सूचना एजीएम सूचनेत नमूद केल्या आहेत. व्हिसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहणाऱ्या भागधारकांची गणना कंपनी कायदा, २०१३च्या कलम १०३ अंतर्गत आवश्यक गणसंख्येसाठी ग्राह्य धरली जाईल.

इमेल पत्ते नोंदविण्याची / अद्ययावत करण्याची पद्धती:

प्रत्यक्ष स्वरूपात कंपनीचे समभाग धारण करणारे कंपनीचे भागधारक व ज्यांनी आपले इमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांनी आपले इमेल पत्ते कंपनीकडे/कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्स्फर एजंट ("आरटीए") म्हणजेच युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे [email protected] / [email protected] किंवा [email protected] या ठिकाणी नाव, फोलिओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक, व इमेल पत्ता असे तपशील नमूद करून भागधारकाच्या यथोचित स्वाक्षरीसह विनंतीपत्र पाठवून नोंदवू शकतात. डिमॅट स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया आपला इमेल पत्ता व मोबाईल क्रमांक व डिमॅट धारणेविषयी संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसच्या विहित प्रक्रियेचे पालन करून नोंदवावेत.

इमेल पत्ते नोंदणीबाबत कोणत्याही तक्रारी/समस्या असल्यास, भागधारक [email protected] / [email protected] किंवा [email protected] या ठिकाणी लिहून कळवू शकतात.

स्थळ: मुंबई दिनांक : २२/०८/२०२१ एजीएम सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर आपले मत देता यावे यासाठी कंपनीआपल्या भागधारकांनादूरस्थ इ–मतदान सुविधा (''दूरस्थ इ–मतदान'') उपलब्ध करून देत आहे. याव्यतिरिक्त कंपनी एजीएम दरम्यान इ–मतदान यंत्रणेद्वारे ("इ-मतदान") मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कोणत्याही ठरावावर आपले मत देण्यासाठी द्र्रस्थ इ–मतदान सुविधा किंवा एजीएम दरम्यान इ–मतदान असे पर्याय भागधारकांकडे आहेत. डिमटेरिअलाइज्ड स्वरुपात, भौतिक स्वरूपातील समभाग असणारे भागधारक आणि ज्या भागधारकांनी अद्याप आपले इमेल पत्ते नोंदविलेले नाहीत अशा सर्वांसाठी दूरस्थ इ–मतदान/ इ–मतदान पद्धतीची माहिती एजीएम सूचनेत नमूदकरण्यात आली आहे.

अंतिम लाभांश

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की संचालक मंडळाने त्यांच्या मंगळवार, दिनांक ११ मे.२०२१) रोजी पार पडलेल्या सभेत. ३१ मार्च २०२१ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी ५०% (पन्नास टक्के) म्हणजेच (रु १ दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागासाठी ०.५० पैसे) अंतिम लाभांशाचीशिफारस केली आहे, जी या आगामी एजीएममध्ये भागधारकांच्या मंजूरीअधीन आहे. अंतिम लाभांश , घोषित झाल्यास, अशा भागधारकांना प्रदान करण्यात येईल ज्यांची नावे कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये अभिलेख तारखेच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, दिनांक १४ सप्टेंबर, २०२१ रोजी नोंदविलेली असतील.

एजीएममध्ये घोषित झाल्यास, लाभांश प्रदान करण्याची पद्धती:

अंतिम लाभांश विविध ऑनलाईन हस्तांतरण पद्धतींद्वारे इलेक्ट्रॉनिकरित्या अशा भागधारकांना प्रदान करण्यात येईल ज्यांनी त्यांच्याखात्याचे तपशीलकंपनीचे आरटीए/डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे अद्ययावत केलेले आहेत. ज्या भागधारकांनी त्यांच्या खात्याचे तपशील अद्ययावत केलेले नाहीत त्यांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर लाभांश अधिपत्र (डिव्हिडंड वॉरंट)/डिमांड ड्राफ्ट पाठविण्यात येतील. लाभांश मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी व लाभांश वितरणाच्या तारखेलाच लाभांश थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी, भागधारकांनी कृपया त्यांचे नाव असलेल्या रद्द केलेल्या धनादेशाच्या प्रतीसहित त्यांच्या बँक खात्याचे तपशील (बँकेचे नाव व शाखा, बँकखाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर क्रमांक, ११ अंकी आयएफएस कोड आणि खाते प्रकार), प्रत्यक्ष स्वरूपातील समभाग धारणेसाठी कंपनी/आरटीएकडेत्यांच्या इमेल पत्त्यांवर [email protected]/[email protected] किंवा $\frac{1}{100}$ [email protected] या ठिकाणी अद्ययावत करावेत व इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील समभाग धारणेसाठी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडे अद्ययावत करावेत.

एजीएममध्ये घोषित झाल्यास, लाभांशावरील कर:–

भागधारकांना याची कल्पना असेल की प्राप्तीकर कायदा, १९६१ अनुसार, वित्त कायदा, २०२० प्रमाणे सुधारित, दिनाक १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीद्वारे प्रदान किंवा वितरित केलेला लाभांश कंपनीच्या भागधारकांच्या हाती करपात्र आहे आणि आगामी एजीएममध्ये भागधारकांच्या मंजुरीअधीन असलेल्या लाभांशावर विहित दराने उद्गम कर (टीडीएस) कपात करणे कंपनीसाठी आवश्यक आहे. भागधारकांची निवासी स्थिती, त्यांनी दाखल केलेले व कंपनीने मान्य केलेले दस्तावेज यांवर टीडीएस दरांमधील बदल अवलंबून असतील. त्यानुसार, येथे स्पष्ट केल्याप्रमाणे टीडीएस कपातीनंतर अंतिम लाभांश प्रदान करण्यात येईल. भागधारकांनी कृपया प्राप्तीकर कायदा, १९६१ मधील तरतुर्दीनुसार आपले दस्तावेज दाखल करावेत. तपशीलवार कर दर, लागू कर दर प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे दस्तावेज एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आले आहेत.

काही शंका असल्यास भागधारक [email protected] / [email protected] किंवा [email protected] येथे लिहू शकतात.

ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड करिता स्वाक्षरी गगन हर्ष शर्मा व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्र. ०७९३९४२१

www.wr.indianrailways.gov.in आम्हाला लाईक कराः तुन्न facebook.com/WesternRly आम्हाला फॉलो कराः था twitter.com/WesternRly

सर्व आरक्षित तिकिटांसाठी कृपया ओळखीचा पुरावा जवळ बाळगा

पश्चिम रेल्वे पुढील सूचनेपर्यंत विविध ठिकाणी उत्सव विशेष गाड्यांच्या ५ जोड्यांच्या फेऱ्या वाढविणार

गाडी
क्र.
सुरूवातीचे
स्टेशन
अंतिम
स्टेशन
वारंवारिता पर्यंत
अधिसूचित
पासून
विस्तार
०९०१७ वांद्रे (ट) हरिद्वार जं. साप्ताहिक २५.०८.२०२१ 08.08.7078
08080 हरिद्वार जं. वांद्रे (र) साप्ताहिक 3505.30.35 02.08.2028
०९२७१ वांद्रे (र) पटना जं. साप्ताहिक 30.06.3028 08.09.2028
०९२७२ पटना जं. वांद्रे (र) साप्ताहिक 08.08.2028 06.08.2028
०२९१३ वांद्रे (ट) सहरसा जं. साप्ताहिक २९.०८.२०२१ 04.09.2028
०२९१४ सहरसा जं. वांद्रे (ट) साप्ताहिक 39.06.30.98 06.08.7078
०९३१३ इंदोर जं. पटना जं. द्वि-साप्ताहिक 890.06.3028 ०१.०९.२०२१
०९३१४ पटना जं. इंदोर जं. द्वि-साप्ताहिक 08.08.2028 03.08.7078
०९३२१ इंदोर जं. पटना जं. साप्ताहिक 3505.30.35 08.09.2028
०९३२२ पटना जं. इंदोर जं. साप्ताहिक 30.06.3028 08.09.2028
उन्हाळी विशेष गाड्यांच्या ६ फेऱ्यांचा विस्तार
गाडी
क्र.
सुरूवातीचे
स्टेशन
अंतिम
स्टेशन
पर्यंत
अधिसूचित
वाढविलेल्या
फेऱ्यांची तारीख
०५३०२ वांद्रे (र) गोरखपुर २१.०८.२०२१ २८.०८.२०२१, ०४.०९.२०२१ आणि
११.०९.२०२१
804308 गोरखपुर वांद्रे (र) २०.०८.२०२१ २७.०८.२०२१, ०३.०९.२०२१ आणि
१०.०९.२०२१
ट्रेनच्या थांब्यांसंबंधी तपशीलवार वेळांकरिता, प्रवाशांनी कृपया www.enquiry.indiarail.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
ह्या विशेष गाड्यांमध्ये केवळ निश्चित तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच चढू दिले जाईल.
गाडीमध्ये चढताना, प्रवासात तसेच गंतव्यस्थानी कोव्हीड–१९ संबंधातील सर्व प्रमाणके, एसओपीज चे पालन

नामनिर्देशित पीआरएस काऊंटर्स आणि आयआरसीटीसी वेबसाईट वर गाडी क्र. ०९०१७, ०९२७१, ०२९१३, ०९३१३ आणि ०९३२१ च्या वाढविलेल्या फेऱ्यांचे बुकिंग २४.०८.२०२१ आणि गाडी क्र. ०५३०२ च्या वाढविलेल्या फेऱ्यांचे बुकिंग २३.०८.२०२१ पासून सुरू होईल. वरील गाड्या संपूर्ण आरक्षित म्हणून चालवल्या जातील.

करण्याचा सल्ला प्रवाशांना देण्यांत येतो.

सर्व आरक्षित तिकिटांसाठी कृपया ओळखीचा पुरावा जवळ बाळग